सध्या होणारी टोल वसुली आणि टोल देऊन प्रवासाचे होणारे हाल याच विदारक चित्र
Country Which Refund Full Toll Amount To Drivers: राज ठाकरेंनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतुककोंडीनंतर टोलचे पैसे परत करावेत अशी मागणी केली आहे. मात्र असं काही होण्याची शक्यता कमी असली तरी एका देशात अशापद्धतीने पैसे परत केले जातात.
दुचाकी टोलदुचाकी टोल India 2025: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दुचाकी स्वारांकडून कोणत्याही प्रकारचा टोल घेणार नाहीय.
सातारा : पुणे बंगलोर आशियाई महामार्गवर असणाऱ्या आनेवाडी टोल नाक्यावर आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांच्या दिंड्या आळंदीच्या दिशेने पायी प्रवास करत असून या दिंडी च्या वाहनाना तब्ब्ल एक तास टोलसाठी टोल कर्मचारी अधिकारी यांनी अडवून ठेवले. वारकऱ्यांच्या वाहनाना नेहमी टोल माफी दिली जाते. मात्र तरीही येथील मुजोर अधिकाऱ्यांनी टोल आकारल्याने टोलनाक्यावर गोधळ निर्माण झाला होता,
पुणे- बंगळूर महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावर फास्ट टॅग स्कॅन न झाल्याच्या कारणावरून मुंबईतील नालासोपारा येथील वाहनचालकास कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित चालकाने भुईंज पोलिस ठाण्यात 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावर फास्ट टॅग स्कॅन झाल्याच्या कारणावरुन सोमवारी मध्यरात्री जोरदार राडा झाला. यावेळी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी नालासोपारा येथील वाहनचालकास मारहाण केली. याप्रकरणी टोलनाका कर्मचाऱ्यासह वाई तालुक्यातील विरमाडे येथील दहा जणांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गोडोली, ता. सातारा येथील जकात नाक्यासमोर पूर्ववैमनस्यातून एकाला दोघांनी मारहाण केल्याची घटना घडली याबाबत संबंधित दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर तोडकर हे तासवडे एम.आय.डी.सीत कामाला आहेत. सोमवार दि. 15 रोजी सायंकाळी ते कामाची सुट्टी झाल्यावर मोटारसायकलवरून घरी जात असताना, टोल नाक्याजवळील सेवा रस्त्यावर त्यांच्या पल्सर मोटारसायकलने अचानक पेट घेतला.
पुणे-बंगळुरु महामार्गावर टोल भरण्याच्या कारणावरुन कराड जवळ असणाऱ्या तासवडे टोलनाक्यावर 12 ते 15 जणांनी सहा जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे.
ट्रॅव्हलबसमधून सोन्या-चांदीची चोरटी वाहतूक होत असल्याचे समजताच भुईंज पोलिसांनी आनेवाडी टोलनाक्यावर नाकाबंदी केली व रात्री तीनच्या सुमारास ट्रॅव्हल बसच्या डीकीतून सोन्या-चांदीचा ऐवज व रोख रक्कम असा 29 लाख 62 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, यामध्ये बाधितांच्या मृत्यूचेही प्रमाण जास्त आहे. सोमवारी (दि. 7) दिवसभरात जिल्ह्यात सर्वाधिक 25 बाधितांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूने पाचशेचा आकडा ओलांडला आहे.